भाजपला जनतेनं विश्वास दाखवत सत्तेत आणलं . जनतेच्या विश्वासात पात्र ठरण भाजपची नैतिक जबाबदारी आहे.पण कुठेतरी भाजप आपली मुल्य सोडून वागत आहे अन प्रश्न येतो नक्की भाजप आहे की कॉंग्रेस कारण अटलजींची भाजपा राहीलेली नाही अन अशी दोन तीन उदाहरण आपण लेखात बघणारच आहोत अन निर्णय तुमच्यावर वाचकांवर सोडतो खरच पुर्वीसारखी अटलजींची भाजपा आहे की भाजप आमदार चोर आहे?
गोवा ,कर्णाटक, राजस्थान मध्यप्रदेश अन इतर राज्यात भाजप कॉंग्रेसचे आमदार फोडत आहे .फोडा अन राज्य करा ही इंग्रजांची निती कॉंग्रेसने अवलंबली आता भाजप ही ह्याच नितीवर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतोय.कॉंग्रेस सोडून भाजपात येणारा आमदार नक्कीच निस्वार्थ नसेल मग तो नंतर भाजपलाही दगा फटका देऊ शकतो.विचारसरणीचा कधी विचारच होत नसेल तर विचारांची लढाई लढणारे नक्की विचार जिंकावा म्हणून लढताय की फक्त सत्तेसाठी लढाई लढली जातेय .मग राम मंदीरासारखी इतर मुद्दे आलेच जे कधीच सुटू द्यायचे नसतात तर त्याच राजकारण करायच असतं.विचारांची लढाई फक्त कार्यकर्त्यांनी लढाईची शेवटी सत्तेसाठी पैसा घेवून पक्ष प्रवेश द्यायचा अन विचारांना केराची टोपली दाखवायची.मला पडलेल कोडं आहे रातोरात येवढ्यावर्षांपासूनचे विचार कसे एकदम बदलतात? की फक्त सत्तेसाठी खोटेपणा आणायचा अन राजकारणाच वातावरण बघून पक्ष बदल करायचा.मग बाकी प्रश्न तसेच राहतात.ते काल पर्यंत जो विरोधात होता तो आज नवीन विचार घेवू एकदमच जादू झाल्यासारखा डाव्या विचारांचा उजव्याविचारांना योग्य मानतो तर उजव्या विचारसरणी वाला डाव्यांना योग्य मानतो.खरतर दोघगी विरुद्ध प्रवाहातील आहेत मग हे अचानक कसे बदलतात कुठला देव येतो विचार बदलायला.की विचारांची लढाई विचारांची नसून सत्तेसाठी आहे अस म्हणाव.कारण एकूण परीस्थीती बघता संघ विचारांना एवढी वर्ष विरोध करणारे अचानक कसे बदलले? जर बदल घडत असेल तर नक्की योग्य अन तो जर निस्वार्थ होत असेल तर सोन्याहून पिवळे पण स्वार्थासाठी नाराजी दूर करण्यासाठी हे बदल कितपत योग्य ?
संघ काय ? संघ विचारसरणी काय ? अन संघातील काही लोक बाहेर येऊन राजकारणाची गरज लक्षात घेवून राजकारणात यावं असा विचार करु स्वतंत्र असा जनसंघ स्थापन झाला हे सर्वानाच माहीत आहे हा वटवृक्ष येवढा मोठा होईल याची कल्पनाही केली गेली नसेल ? असो मेहनतीला फळ येतच ? पण आज सर्व दूर संघाला सोन्याचे दिन असताना बाहेरील लोकांची आवश्यकता का भासत आहे? जरी बाहेरचे भाजपात आले तरी ते संघ विचार स्विकारतील का? जर यांना घेताना संघाने काहीतरी नक्कीच उपाय योजना केल्या असतील यात शंका नाही पण वेळ निघून गेल्यावर हीच मंडळी कामी येतील संघ मानतील? खुप मोठ्या प्रमाणातील भाजपातील प्रवेश नक्की योग्य की अयोग्य याचा फायदा आता होत असला तरी तो काही काळापुरताच आहे हे संघ नक्की ओळखुन असेन ? संघ मार्गदर्शन आहे तोपर्यंत भाजपलाही भिती नाही पण संघ विचारसरणी सोडून काही पाऊल भाजप टाकत असेल तर नक्कीच मोठा धोका आहे.
अटलजींचा फोटो भाजप वापरत तो त्यांचा अधिकार आहे पण नुसता फोटो वापरुन काय उपयोग त्यांचे गुण कोण घेणार .अटलजींनी सत्तेसाठी कधी घोडेबाजार केला नाही आज ही अटलजींची भाजपा आमदार पळवतेय घोडेबाजार करतेय.जनता जनार्दनच्या मताला ह्या असल्या घोडेबाजारामुळे महत्व राहत नाही.मग जनतेच्या मताला किंमत उरली नाही तर मग लोकशाही टिकेल .अटलजींनी लोकशाहीला किती महत्व दिल हे त्यांच एक मतासाठी पराभूत सरकारच हाच लोकशाहीचा आदर पण सत्तेच्या लोभात भाजपा हे सारं विसरतेय.
आमदार चोरतेय अशी चोर भाजपा नक्कीच अटलजींची आहे हाच मोठा प्रश्न आहे.शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे नेते अन स्वराज्याचे राजे होते त्यांच राजकारण अन त्यांची राज्यशाही नव्हती तर लोकशाही होती कारण राज्यावर रयताचा अधिकार होता रयतेला नेहमी डोळ्यांसमोर ठेवूनच निर्णय होत होते.शिवसुर्यापासून अस अखंड तेजस्वी अन कायम नवतेज मिळत राहो.आजही हा शिवसुर्य कायम लख्ख प्रकाश देतोय अन अज्ञानरुपी अंधार नष्ट होतोय.पण नवसत्तेतील ह्या भाजपला फक्त शिवाचे आशीर्वाद हवेत शिवसुर्यचा तेज त्याचे कुठलेच गुण आत्मसात करायचे नाहीत असच दिसतय.राजकारण शिकावे तर शिवबा कडून रयतेच्या मागण्याकाय रयतेला कस सुखी करावं हे शिकाव शिवसुर्य शिवबाकडून.
भाजप कॉंग्रेस होतेय कॉंग्रेस नामशेष होतेय.हे मात्र लोकशाहीला धरुन नाही.
Virendra Sonawane Jalgaon
8888244883
"I am a writer passionate about weaving emotions into words. Through poetry, short stories, and reflective articles, I explore themes of love, philosophy, and everyday experiences. My blog is where creativity meets authenticity, inviting readers to journey with me through language and ideas."
Saturday, 27 July 2019
आमदार चोर भाजप
भाजपला जनतेनं विश्वास दाखवत सत्तेत आणलं . जनतेच्या विश्वासात पात्र ठरण भाजपची नैतिक जबाबदारी आहे.पण कुठेतरी भाजप आपली मुल्य सोडून वागत आहे अन प्रश्न येतो नक्की भाजप आहे की कॉंग्रेस कारण अटलजींची भाजपा राहीलेली नाही अन अशी दोन तीन उदाहरण आपण लेखात बघणारच आहोत अन निर्णय तुमच्यावर वाचकांवर सोडतो खरच पुर्वीसारखी अटलजींची भाजपा आहे की भाजप आमदार चोर आहे?
गोवा ,कर्णाटक, राजस्थान मध्यप्रदेश अन इतर राज्यात भाजप कॉंग्रेसचे आमदार फोडत आहे .फोडा अन राज्य करा ही इंग्रजांची निती कॉंग्रेसने अवलंबली आता भाजप ही ह्याच नितीवर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतोय.कॉंग्रेस सोडून भाजपात येणारा आमदार नक्कीच निस्वार्थ नसेल मग तो नंतर भाजपलाही दगा फटका देऊ शकतो.विचारसरणीचा कधी विचारच होत नसेल तर विचारांची लढाई लढणारे नक्की विचार जिंकावा म्हणून लढताय की फक्त सत्तेसाठी लढाई लढली जातेय .मग राम मंदीरासारखी इतर मुद्दे आलेच जे कधीच सुटू द्यायचे नसतात तर त्याच राजकारण करायच असतं.विचारांची लढाई फक्त कार्यकर्त्यांनी लढाईची शेवटी सत्तेसाठी पैसा घेवून पक्ष प्रवेश द्यायचा अन विचारांना केराची टोपली दाखवायची.मला पडलेल कोडं आहे रातोरात येवढ्यावर्षांपासूनचे विचार कसे एकदम बदलतात? की फक्त सत्तेसाठी खोटेपणा आणायचा अन राजकारणाच वातावरण बघून पक्ष बदल करायचा.मग बाकी प्रश्न तसेच राहतात.ते काल पर्यंत जो विरोधात होता तो आज नवीन विचार घेवू एकदमच जादू झाल्यासारखा डाव्या विचारांचा उजव्याविचारांना योग्य मानतो तर उजव्या विचारसरणी वाला डाव्यांना योग्य मानतो.खरतर दोघगी विरुद्ध प्रवाहातील आहेत मग हे अचानक कसे बदलतात कुठला देव येतो विचार बदलायला.की विचारांची लढाई विचारांची नसून सत्तेसाठी आहे अस म्हणाव.कारण एकूण परीस्थीती बघता संघ विचारांना एवढी वर्ष विरोध करणारे अचानक कसे बदलले? जर बदल घडत असेल तर नक्की योग्य अन तो जर निस्वार्थ होत असेल तर सोन्याहून पिवळे पण स्वार्थासाठी नाराजी दूर करण्यासाठी हे बदल कितपत योग्य ?
संघ काय ? संघ विचारसरणी काय ? अन संघातील काही लोक बाहेर येऊन राजकारणाची गरज लक्षात घेवून राजकारणात यावं असा विचार करु स्वतंत्र असा जनसंघ स्थापन झाला हे सर्वानाच माहीत आहे हा वटवृक्ष येवढा मोठा होईल याची कल्पनाही केली गेली नसेल ? असो मेहनतीला फळ येतच ? पण आज सर्व दूर संघाला सोन्याचे दिन असताना बाहेरील लोकांची आवश्यकता का भासत आहे? जरी बाहेरचे भाजपात आले तरी ते संघ विचार स्विकारतील का? जर यांना घेताना संघाने काहीतरी नक्कीच उपाय योजना केल्या असतील यात शंका नाही पण वेळ निघून गेल्यावर हीच मंडळी कामी येतील संघ मानतील? खुप मोठ्या प्रमाणातील भाजपातील प्रवेश नक्की योग्य की अयोग्य याचा फायदा आता होत असला तरी तो काही काळापुरताच आहे हे संघ नक्की ओळखुन असेन ? संघ मार्गदर्शन आहे तोपर्यंत भाजपलाही भिती नाही पण संघ विचारसरणी सोडून काही पाऊल भाजप टाकत असेल तर नक्कीच मोठा धोका आहे.
अटलजींचा फोटो भाजप वापरत तो त्यांचा अधिकार आहे पण नुसता फोटो वापरुन काय उपयोग त्यांचे गुण कोण घेणार .अटलजींनी सत्तेसाठी कधी घोडेबाजार केला नाही आज ही अटलजींची भाजपा आमदार पळवतेय घोडेबाजार करतेय.जनता जनार्दनच्या मताला ह्या असल्या घोडेबाजारामुळे महत्व राहत नाही.मग जनतेच्या मताला किंमत उरली नाही तर मग लोकशाही टिकेल .अटलजींनी लोकशाहीला किती महत्व दिल हे त्यांच एक मतासाठी पराभूत सरकारच हाच लोकशाहीचा आदर पण सत्तेच्या लोभात भाजपा हे सारं विसरतेय.
आमदार चोरतेय अशी चोर भाजपा नक्कीच अटलजींची आहे हाच मोठा प्रश्न आहे.शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे नेते अन स्वराज्याचे राजे होते त्यांच राजकारण अन त्यांची राज्यशाही नव्हती तर लोकशाही होती कारण राज्यावर रयताचा अधिकार होता रयतेला नेहमी डोळ्यांसमोर ठेवूनच निर्णय होत होते.शिवसुर्यापासून अस अखंड तेजस्वी अन कायम नवतेज मिळत राहो.आजही हा शिवसुर्य कायम लख्ख प्रकाश देतोय अन अज्ञानरुपी अंधार नष्ट होतोय.पण नवसत्तेतील ह्या भाजपला फक्त शिवाचे आशीर्वाद हवेत शिवसुर्यचा तेज त्याचे कुठलेच गुण आत्मसात करायचे नाहीत असच दिसतय.राजकारण शिकावे तर शिवबा कडून रयतेच्या मागण्याकाय रयतेला कस सुखी करावं हे शिकाव शिवसुर्य शिवबाकडून.
भाजप कॉंग्रेस होतेय कॉंग्रेस नामशेष होतेय.हे मात्र लोकशाहीला धरुन नाही.
Virendra Sonawane Jalgaon
8888244883
Monday, 8 July 2019
संघ देतो तरी काय?
संघ देतो तरी काय? असच एक लेख तरुण भारतला वाचत होतो .त्यात वाक्य होत संघ देतो तरी काय अन माझ्या मतानुसार संघ देतो तरी काय थोडक्यात लिहीण्याचा प्रयत्न करतोय.90 पेक्षा जास्त अनुभव असलेला तेवढीच पावसाळे खाल्लेला संघ स्वयंसेवकांना देतो तरी काय ? हा प्रश्न नवीन जी कोण लोक आहेत म्हणजे अप्रत्यक्ष स्वयंसेवक त्यांना नक्कीच पडलाय.संघ देतो भरपुर आपण संघाला देणारे कोण ? हा ही प्रश्न नक्कीच पडायला हवाच.माणूस नेहमी व्यवहारीक असतो त्याला बर्याच ठिकाणी व्यवहार दिसतो.अन त्या व्यवहारातच तो प्रश्न विचारुन जातो संघ देतो काय? तर संघ देतो खुप पण घेत काहीच नाही.मग संघ देतो काय ? तर संघ समुद्रासारखा आहे.संघाकडून कितीही शिका कमी तर संघ कितीही जाणून घ्या कमीच.संघ शाखेपासून तर संघ शिबीर ,संघ शिक्षा वर्ग यातून संघ जे देतो ती शिदोरी आयुष्य भरासाठी कामी येते.शाखेत जाण्याच्या पहील्या दिवसापासून तर आजपर्यंत संघातून नेहमी शिकत आलो आहोत अन अजून ही शिकतच आहोत अन आयुष्यभर संघाचे आपण विद्यार्थीच राहणार आहोत.हिंदूनी एकत्रीत राहावे यासाठीच शाखा आहेत.हिंदूंना संघटीत करायलाच हवे नाहीतर ....पुढील धोका जाणूनच डॉ.नी संघ स्थापण केलाय.भगव्याध्वजाला गुरु माणलय म्हणजे व्यक्ती निष्ठ संघ कधीच नाही हेच संघातून दिसतं .संघात अध्यक्ष नाही ना संघात कुणी मोठा,त्यासाठीच संघाने गणवेशही ही समान ठेवलाय कारण आपण सारे एक आहोत.हिंदू आहोत.संघातील सर्व प्रचारकांकडे बघीतलं तर भगव्यासारखा त्याग समोर दिसेल.प्रचारक संघाचा कणा आहे.तर अन तरच संघ ताठ मानेने उभा आहे .संघ शक्ती युगे युगे नाही तर एक दिवस सर्व संघ समाजात विलीन करायचाय.देशाला परमवैभव निर्माण करुन द्याचय.संघ तरुण पिढी घडवतो.लहान पणापासूनच तशी शिकवण असते.संघातल्या बर्याश्या स्वयंसेवकांकडून शिकण्यासारख भरपुर असत.संघ नेतृत्व गुण देतो.संघ 10 लोकांमध्ये कसं बोलाव कस वागाव हेच शिकवतो.खरतर शिबीर त्याच साठी असतात.बर्याच वेळेला मलाही संघाविषयी आश्चर्य वाटतं की खुप मोठे मोठे कार्यक्रम संघ कसा आयोजीत करतो तेही कमी खर्चात नियोजन तंतोतंत असतं खुप दिवसांची स्वयंसेवकांचीमेहणत असते.शिवशक्ती संगम मध्ये ज्यांनी स्वत: हून भाग घेतलाय ते नक्की सांगू शकतील की नियोजन कस होत त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली.दिड लाखापेक्षा जास्त स्वयंसेवक एकाच गणवेशात उभा करन सोपी गोष्ट नव्हती.बर्याच शासकीय कामात संघाची मदत मागीतली जाते . Virendra Sonawane Jalgaon 8888244883
Subscribe to:
Comments (Atom)
