ही भुत दया ?
पीएमटीच्या बस थांब्याजवळ उभा होतो अन बर्याच दिवसांपासून बघतोय की पक्षांची विक्री होत असते. तुम्ही कुठला व्यवसाय करावा या विषयी मुळीच काही घेण देण नाही पण पक्षी आझादच चांगले दिसतात. बंदी ठेवून देवाने त्यांना दिलेल्या आयुष्यावर आपण त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालत आहोत. पक्षी अन इतर प्राण्यांचा व्यापार कधी थांबेल?ही भुत दया नाही तर प्राण्यांना आपल्या आनंदासाठी त्याच्या आनंदावर केलेला घालाच आहे.त्यांना स्वातंत्र्य नाही दिल तर तोही आपल्याला कसा माफ करेल?वाईट वाटलं खुपच वाईट वाटलं .तीमुक्की आहेत त्याना बोलता आलं असत तर विचार करावा काय झालं असतं.
माणसाला सर्वच गोष्टीत स्वातंत्र्य हव असत अन ते योग्यच आहे . स्वातंत्र्य हवच नक्की हवय. भारतीय 150 वर्ष गुलाम होते पारतंत्र्यात होते पण स्वातंत्र्यासाठी किती आटापीटा केला अन यशस्वी रित्या उशीरा का होईना भारतीय आपण सारे गुलामीतून मुक्त झालोच. इंग्रजांना पळवून लावलं .मग विचार करा आपण पारतंत्र्यात राहण्याच विचार करु पण शकत नाही मग त्या मुक्या प्राण्यांच काय त्यांनी कुठला उठाव आंदोलन कराव जेणे करुऩ ते पारतंत्र्यातून मुक्त होतील.माणसाच्या सुखासाठी जिभेच्या चोसल्यासाठी माणूस मुक्या प्राण्यांचा जिव घ्यायलाही मागे पुढे बघत नाही.
देवान प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलय अन ते ज्याने त्याने त्याच्या पद्धतीने शास्त्राला धरुन शास्र्ताप्रमाणे उपभोगल पाहीजे.कुण्याप्राण्याचा किंवा त्या बंदिवासात ठेवण्याचा आपल्याला मुळात अधिकारच नाही.प्राण्याला एवढा निसर्ग देवाने त्याच्या मालकीचा केलाय अन आपण देवा विरुद्ध वागून त्या प्राण्याला बंदीवासात ठेवतो. खरतर प्रश्न असा येतो आपल्यात जरा तरी माणूसकी शिल्लक आहे का?कि मानुसकी मेली कधीच.?पक्षी मित्रांनी वेगवेगळ्या पक्षीमित्र संघटनांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
देवाने वापल्याला सर्व काही प्रांण्यापेक्षा बर्याच चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. माणसाची जेवण्याची पाणी पिण्याची पद्धत ह्या सार्या वेगळ्या आहे ईतर प्राणी मात्रांपेक्षा बुद्धी ही प्रगत आहे.मांसहारी प्राणि जिभेने पाणी पितो तर माणूस तोडाने त्याला देवाने आधीच तशी शाकाहारीच ठेवलय.
असो जास्त काही लिहीत नाही .पण एक प्राणि मात्रांविषयी आपुलकी वाटली अन लेख लिहीला.
पीएमटीच्या बस थांब्याजवळ उभा होतो अन बर्याच दिवसांपासून बघतोय की पक्षांची विक्री होत असते. तुम्ही कुठला व्यवसाय करावा या विषयी मुळीच काही घेण देण नाही पण पक्षी आझादच चांगले दिसतात. बंदी ठेवून देवाने त्यांना दिलेल्या आयुष्यावर आपण त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालत आहोत. पक्षी अन इतर प्राण्यांचा व्यापार कधी थांबेल?ही भुत दया नाही तर प्राण्यांना आपल्या आनंदासाठी त्याच्या आनंदावर केलेला घालाच आहे.त्यांना स्वातंत्र्य नाही दिल तर तोही आपल्याला कसा माफ करेल?वाईट वाटलं खुपच वाईट वाटलं .तीमुक्की आहेत त्याना बोलता आलं असत तर विचार करावा काय झालं असतं.
माणसाला सर्वच गोष्टीत स्वातंत्र्य हव असत अन ते योग्यच आहे . स्वातंत्र्य हवच नक्की हवय. भारतीय 150 वर्ष गुलाम होते पारतंत्र्यात होते पण स्वातंत्र्यासाठी किती आटापीटा केला अन यशस्वी रित्या उशीरा का होईना भारतीय आपण सारे गुलामीतून मुक्त झालोच. इंग्रजांना पळवून लावलं .मग विचार करा आपण पारतंत्र्यात राहण्याच विचार करु पण शकत नाही मग त्या मुक्या प्राण्यांच काय त्यांनी कुठला उठाव आंदोलन कराव जेणे करुऩ ते पारतंत्र्यातून मुक्त होतील.माणसाच्या सुखासाठी जिभेच्या चोसल्यासाठी माणूस मुक्या प्राण्यांचा जिव घ्यायलाही मागे पुढे बघत नाही.
देवान प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलय अन ते ज्याने त्याने त्याच्या पद्धतीने शास्त्राला धरुन शास्र्ताप्रमाणे उपभोगल पाहीजे.कुण्याप्राण्याचा किंवा त्या बंदिवासात ठेवण्याचा आपल्याला मुळात अधिकारच नाही.प्राण्याला एवढा निसर्ग देवाने त्याच्या मालकीचा केलाय अन आपण देवा विरुद्ध वागून त्या प्राण्याला बंदीवासात ठेवतो. खरतर प्रश्न असा येतो आपल्यात जरा तरी माणूसकी शिल्लक आहे का?कि मानुसकी मेली कधीच.?पक्षी मित्रांनी वेगवेगळ्या पक्षीमित्र संघटनांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
देवाने वापल्याला सर्व काही प्रांण्यापेक्षा बर्याच चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. माणसाची जेवण्याची पाणी पिण्याची पद्धत ह्या सार्या वेगळ्या आहे ईतर प्राणी मात्रांपेक्षा बुद्धी ही प्रगत आहे.मांसहारी प्राणि जिभेने पाणी पितो तर माणूस तोडाने त्याला देवाने आधीच तशी शाकाहारीच ठेवलय.
असो जास्त काही लिहीत नाही .पण एक प्राणि मात्रांविषयी आपुलकी वाटली अन लेख लिहीला.
Virendra Sonawane
8888244883

No comments:
Post a Comment